देवाप्रती असलेल्या भावामुळे साधकाला निर्णयक्षमता प्राप्त होते, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते. दैवी प्रेरणा आणि शांत मन यांच्या साहाय्य्याने तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्याला परिस्थितीतून जलद पुढे जाता येते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !