साधनेतही ‘आई’च व्हावे लागते. सर्वांना आपलेसे करून त्यांच्याकडून साधना करून घ्यावी लागते. इतरांना सत्संग द्यावा लागतो, प्रसंगी त्यांना रागावून त्यांना योग्य-अयोग्य यांची जाणीव करून द्यावी लागते, तरच इतरांच्यात खर्या अर्थाने ईश्वराप्रती ओढ निर्माण व्हायला साहाय्य होते. यालाच प्रेमभाव असे म्हणतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.