साधनेत परिस्थिती, काळ आणि समष्टीचा विचार करायला हवा !

‘काळाला धरून, समष्टीला अनुसरून आणि परिस्थितीनुरूप आपले विचार असायला हवेत. नेहमी एकाच सूत्रावर अडून चालत नाही. ‘परिस्थिती साधनेच्या दृष्टीने कशी हाताळायची ?’, हे लक्षात येत नसेल, तर उन्नतांना विचारून घ्यावे, नाहीतर संघर्ष करण्यातच आपली साधना वाया जाते.

-– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment