‘साधकाच्या आयुष्यात संतांचा सहवास महत्त्वाचा असतो. संत सहवासाने साधकामधील देवत्व वाढते. मनुष्याला बुद्धी असल्याने तो या सहवासाचा योग्य लाभ करून घेऊ शकतो. बर्याच वेळा त्याचा अहं त्याच्या प्रगतीच्या आड येतो. वस्तूंना मात्र भाव-भावना आणि अहं नसतो. वस्तू संतांच्या सहवासात लगेच भारित होतात आणि त्यांच्यात पालट होतांना आढळतो. संत सहवासाने साधकाचे मायेतील विचार न्यून होतात. साधकाच्या दैवी अनुसंधानात वाढ होऊ लागते. संतसहवासाने साधकाचे प्रारब्धभोग न्यून होतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.