प्रत्येक साधकाने वर्षाच्या शेवटी गुरुपौर्णिमेला मनाची घालमेल करून घेण्यापेक्षा, रोज रात्री स्वतःच्या साधनेचा आढावा घेतला पाहिजे. आपल्या साधनेतील उणिवा रोजच्या रोज दूर करून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे हाच खरा गुरुमंत्र आहे. असे रोजचे आत्मपरीक्षण केले, तरच ईश्वराच्या प्रगतीपुस्तकात आपली चांगल्या गुणांनी नोंद होईल.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !