रामसेतूसाठी साहाय्य करणार्या खारीच्या पाठीवर श्रीरामाने त्याची तीन बोटे उमटवली. यातून त्याने खारीचा उद्धार केला, म्हणजेच प्रभु श्रीरामाने खारीचे मन, बुद्धी आणि अहं नष्ट केले.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
रामसेतूसाठी साहाय्य करणार्या खारीच्या पाठीवर श्रीरामाने त्याची तीन बोटे उमटवली. यातून त्याने खारीचा उद्धार केला, म्हणजेच प्रभु श्रीरामाने खारीचे मन, बुद्धी आणि अहं नष्ट केले.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ