‘अध्यात्म’ म्हणजे आत्म्याचे स्वरूप सांगणारे शास्त्र ! हे शास्त्र अनादी अनंत आहे. त्यामुळे त्याचा कितीही अभ्यास केला, तरी तो कमीच असतो. प्रत्यक्षात हे केवळ शब्दजन्य ज्ञान असल्यामुळे त्यातून केवळ आत्मा, ईश्वर, त्याचे कार्य करण्याची पद्धत यांसारख्या विषयांची तात्त्विक माहिती मिळते. त्याचा मूळ ईश्वरप्राप्तीसाठी खूप लाभ होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष साधना करणेच आवश्यक असते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !