‘वर्तमान स्थितीत समोर येईल, त्या देवाच्या तत्त्वांशी एकरूप होता आले पाहिजे. त्या वेळी समोर दिसणार्या देवाच्या तत्त्वाला प्रार्थना करून त्याची सेवा करता आली पाहिजे. यामुळे ईश्वराच्या प्रत्येक तत्त्वाशी जुळवून घेता येते आणि मग सर्वव्यापी असणार्या भगवंताशी एकरूप होता येते. काही जणांमध्ये सांप्रदायिकतेमुळे देवाच्या एकाच तत्त्वाविषयी भाव असतो, उदा. काहींना श्रीराम जवळचा वाटतो; परंतु हनुमंत नाही. जेव्हा हनुमंत समोर असेल, तेव्हा लगेचच त्याला प्रार्थना करून त्या तत्त्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे कुठल्याही देवतेच्या एकाच तत्त्वात अडकायला होत नाही. ‘सर्वच देव जवळचे वाटायला लागल्यावर ‘देवप्राप्ती दूर नाही’, असे समजावे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
खरा साधक कसा हवा ?
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !