‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.
मुंबई सारख्या उपनगरात पहाटे लवकर प्रवासाला निघालो तर ट्रॅफिक नसतं, गर्दी नसते ई. म्हणजे प्रवास लवकर आणि सोपा होतो. पण निघायला जेवढा उशीर करतो तेवढा प्रवास त्रासदायक होतो.
तसेच साधनेच्या प्रवासाला आयुष्यात जेवढी लवकर सुरुवात करू तेवढे चांगले.