‘म्हातारपणात विविध अवयवांची क्षमता अल्प होते, तसेच ऐकू येण्याची क्षमताही न्यून होते. त्यामुळे इतरांचे बोलणे ऐकू येईनासे झाले की, वयस्करांना ‘इतर इतक्या हळू आवाजात का बोलतात ?’, असा प्रश्न पडतो; पण ‘स्वतःची ऐकण्याची क्षमता अल्प झाली आहे’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे मीही अनुभवतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१०.२०२१)
समष्टी मौन
आधुनिक संगीताची शोकांतिका
छायाचित्रे चांगली दिसण्यासाठी त्यांत पुष्कळ पालट केले, तर त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते...
खरे सौंदर्य
शिक्षणासोबतच वैयक्तिक गुणांनाही नोकरीत महत्त्व !