‘वेदांमध्ये म्हटले आहे, ‘हे इंद्रा, तू सर्वार्थांनी लायक आहेस. तू राजा हो.’ असे लोकांनी राजासाठी म्हणायला पाहिजे; परंतु भारतात मात्र ‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, असे शब्द ऐकू येतात.’
– परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)
वयोमानानुसार सुखाच्या संदर्भातील विचारसरणीमध्ये होणारा पालट
समष्टी मौन
आधुनिक संगीताची शोकांतिका
छायाचित्रे चांगली दिसण्यासाठी त्यांत पुष्कळ पालट केले, तर त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते...
खरे सौंदर्य