‘कोठे अन्नपदार्थांचे कण असल्यास त्याला लगेच मुंग्या लागतात. यामध्ये त्यांचे वैशिष्ट्य असते की, त्या कधीच स्वतःसाठी अन्न गोळा करत नाहीत. अन्नकण गोळा करतांना सर्व मिळून ते त्यांच्या वारुळामध्ये घेऊन जातात. एखादी मुंगी तेथेच खात आहे किंवा मुग्यांमध्ये एखाद्या कणासाठी खेचाखेची चालू आहे, असे दिसत नाही. याउलट सर्व प्राण्यांमध्ये ‘बुद्धीमान’ असणारा मनुष्य नेहमी स्वतःचाच विचार करत असतो !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०२१)
वयोमानानुसार सुखाच्या संदर्भातील विचारसरणीमध्ये होणारा पालट
‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, अशी स्थिती असण्यापेक्षा ‘तुम्ही राजा व्हा, तुम्ही कारभार करा...
समष्टी मौन
आधुनिक संगीताची शोकांतिका
छायाचित्रे चांगली दिसण्यासाठी त्यांत पुष्कळ पालट केले, तर त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते...