एखाद्या गोष्टीचा त्याग करतांना त्या गोष्टीवरील आपले स्वामीत्व सोडले जाते, उदा. संसाराचा त्याग करून संन्यासी बनणे. याचा स्वतःला लाभ होतो; पण दुसर्याला होत नाही. दान करतांनाही स्वामीत्व सोडले जाते. तेव्हा त्याचा दुसर्याला लाभ होतो. ते दान सत्पात्राला केल्यास स्वतःलाही योग्य साधना झाल्यामुळे लाभ होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !