साधकांना एखादे संत किंवा त्यांचे गुरु यांच्या संदर्भात अनुभूती येतात. त्या अनुभूतींची ते संत किंवा गुरु यांना बहुधा जाणीव नसते. अशा अनुभूती देवच ते संत किंवा गुरु यांच्यावर साधकांची श्रद्धा निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे रूप घेऊन देतो. क्वचित प्रसंगी संत किंवा गुरु स्वसामर्थ्याने अशा अनुभूती देतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !