हिंदु धर्मात धर्माचरणासाठी सण आणि व्रत-वैकल्ये करण्यास सांगितलेली असणे अन् त्यामुळे मनाची एकाग्रता होऊन योग्य धारणा निर्माण होणे

आपल्या हिंदु धर्मात धर्माचरणासाठी सण आणि व्रत-वैकल्ये करण्यास सांगितलेली आहेत. त्यामुळे मनाची एकाग्रता होते आणि योग्य धारणा निर्माण होते. त्यामुळे मानवाला पाप-पुण्याची चाड निर्माण होत असल्याने त्याच्या हातून पापाचरण होत नाही आणि म्हणूनच त्याला सत्य दर्शन होते.

Leave a Comment