तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंचा बुद्धीभेद केल्याने ते बलहीन होणे आणि त्यामुळे त्यांची स्थिती केविलवाणी होणे

मुसलमानांमध्ये धर्माविषयी बुद्धीभेद करणारे बुद्धीप्रामाण्यवादी नसल्याने त्यांच्यात एकजूट आहे आणि त्यामुळे ते आज सर्व जगाला भारी पडत आहेत. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंचा बुद्धीभेद केल्याने हिंदू साधनेपासून दूर गेले आणि त्यामुळे ते बलहीन झाले. – (प.पू.) डॉ. आठवले

Leave a Comment