सनातनच्या ग्रंथांतील सूक्ष्म-परिक्षणात काही ठिकाणी शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो. शांती निर्गुणाशी संबंधित असतांना शांतीच्या लहरी कशा असतील ?, असे काही जणांना वाटते. ते योग्यही आहे. प्रत्यक्षात निर्गुणाच्या स्थितीला गेल्यावर, म्हणजे अद्वैतात गेल्यावर शांतीची अनुभूती आली, असे सांगणाराही उरत नाही. शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो, तो ३० टक्क्यांहून अधिक शांती अनुभवणार्या साधकांना आलेला अनुभव असतो. त्यांना शांती बाहेरून आत येत आहे किंवा आत निर्माण होत आहे, अशा तर्हेची अनुभूती येते. त्यामुळे ते चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींप्रमाणे शांतीच्या लहरी, असा उल्लेख करतात. – डॉ. आठवले (चैत्र कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११५ (८.५.२०१३))
शांतीच्या लहरी संदर्भात स्पष्टीकरण
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
बुद्धी आणि कर्म यांची सुसंगत
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.