सनातनचे संत प्रसिद्धीच्या झोतात नसण्याचे कारण : इतर अनेक संतांप्रमाणे सनातनचे संत दूरचित्रवाहिन्यांवर किंवा समाजात प्रसिद्धी पावलेले दिसत नाहीत. याचे कारण हे की, सनातन संस्थेचे कार्य अधिकतर (७० टक्क्यांहून अधिक) सूक्ष्मातील असल्यामुळे समाजाला ते कळत नाही. सूक्ष्मातील जाणणार्या खर्या संतांनाच ते कळते. त्यामुळे त्यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !