रामनाथी आश्रमात वायुतत्त्वाची अनुभूती स्पर्शाच्या माध्यमातून येणे : माझ्या खोलीत अधिक प्रमाणात, तर आश्रमात सर्वत्र अल्प प्रमाणात जमिनीला पावलाने स्पर्श केला, तर अनेक साधकांना सौम्य आनंददायी झिणझिण्या जाणवतात. हे जमिनीत वायुतत्त्व कार्यरत झाल्याचे लक्षण आहे. काही साधकांना गुडघ्यापर्यंत, तर काहींना हातांत किंवा डोक्यातही तशा संवेदना जाणवतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !