सनातन तात्त्विक नाही, तर प्रायोगिक प्रत्यक्ष साधना शिकवते; कारण तात्त्विक ज्ञान कितीही जन्म शिकले, तरी शिकून पूर्ण होत नाही. याउलट प्रत्यक्ष साधना शिकल्यामुळे साधकांची जलद गतीने आध्यात्मिक प्रगती होऊन ते जन्म-मृत्यूच्या चक्रांतून बाहेर पडतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !