अहं आणि स्वभावदोषांवर मात, तरच होईल भवसागर पार !

सारे जीवन अनावश्यक असे काहीतरी मायेतील विषय शिकण्यापेक्षा जीवनाचा उद्धार करून देणारी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकून घेतली, तर ‘या भवसागरातून तरून जाणे’ सहज शक्य होते.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment