१. प्रवासात असतांना एखादे दृष्य का दिसते ? त्याच्यापाठी काही कारण नसते, तर वाटेतील ते अनुभव असतात. त्याप्रमाणे अध्यात्मातल्या सूक्ष्मातील प्रवासात अनुभूती येतात.
२. ईश्वराला अनुभूतीतून काहीतरी शिकवायचे असते.
३. कधी मायावी वाईट शक्तीही चांगल्या अनुभूती देतात.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !