साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक…

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या संघटनांचा प्रसार त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा भारत येथेच होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्रप्रेमी हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपण श्रीरामाच्या वानरसेनेतील वानरांप्रमाणे सहभागी आहोत, हा भाव ठेवा !

असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर आपलाही उद्धार होईल, नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी अहंभाव जागृत असल्यावर आपला उद्धार होणार नाही. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी…

धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी धर्म सोडल्याने त्यांची स्थिती जगात काय; पण भारतातही केविलवाणी झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आदर्श लोकशाही आणि भारतातील लोकशाही !

आदर्श लोकशाही, म्हणजे लोकांचे, लोकांनी स्थापिलेले आणि लोकांसाठीचे राज्य ! (Of the people, by the people and for the people.) याउलट भारतातील लोकशाही म्हणजे राजकारण्यांचे, राजकारण्यांनी स्थापिलेले आणि राजकारण्यांसाठीचे राज्य !, असे असल्याने आता लोकशाही नको, तर हिंदु राष्ट्र हवे, या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, कार्यक्षेत्र निरनिराळे असले, तरी सर्व कृतीशील हिंदूंना आपले समजा !

हिंदूंच्या विविध बैठकांत आणि अधिवेशनांत निरनिराळ्या धर्माभिमान्यांशी बोलतांना लक्षात येते की, प्रत्येकाला गोरक्षण, श्रीराम मंदिर, धर्मशिक्षण, हिंदू संघटन, स्वसंरक्षण प्रशिक्षण इत्यादींपैकी एखादा विषय त्यांच्या प्रकृतीनुसार महत्त्वाचा वाटतो. त्याला त्यासंदर्भातच कार्य करणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे काही जणांना त्याच्यात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासंदर्भात प्राधान्य नाही, असे वाटते. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रत्येक विषयच महत्त्वाचा … Read more

व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि धर्मासंबंधीच्या सर्व प्रश्‍नांकडे मानसिक आणि बौद्धिक…

व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि धर्मासंबंधीच्या सर्व प्रश्‍नांकडे मानसिक आणि बौद्धिक नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीने पहायला शिका, तरच कार्यकारणभाव आणि उपाय लक्षात येतील आणि यश मिळेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही. तसे आध्यात्मिक बळाशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य ! यासाठी साधना करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्तांच्या आध्यात्मिक प्रगतीला नाही, तर आश्रम आणि मंदिरे यांच्या संख्येला महत्त्व देणारे संत !

बरेच संत आमचे बर्‍याच ठिकाणी आश्रम आणि मंदिरे आहेत, असे अभिमानाने सांगतात. त्यांना विचारले, भक्तांपैकी किती जण साधक आहेत आणि किती जण संत झाले ?, तर त्यांच्याकडे उत्तर नसते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

दुःखाचे मूळ दूर न करता वरवरचे हास्यास्पद उपाय करणारी सर्वपक्षीय सरकारे !

१. दारू, सिगारेट, विडी, तंबाखू इत्यादी व्यसन लावणार्‍या पदार्थांचे उत्पादनच होणार नाही, असे न करता त्यांचे अनिष्ट परिणाम सरकार सांगते. २. नद्यांचे पाणी प्रदूषित होणार नाही, असे न करता जलशुद्धीकरणाचा देखावा सरकार करते. ३. मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड करणार्‍यांवर शासन कोणतीही कारवाई करत नाही आणि झाडे लावा, झाडे जगवा सारख्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या उपक्रमांतून पर्यावरण … Read more

धर्मामुळे मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध एक होतात, तर हिंदु धर्माचा…

धर्मामुळे मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध एक होतात, तर हिंदु धर्माचा अभ्यास न केलेले जात्यंध आणि बुद्धीप्रामाण्यवादी हिंदूंमध्ये जातींवरून आपसात फूट पाडतात. त्यामुळे हिंदूंना जगात काय, तर भारतातही किंमत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विदेशात वस्तूंची निर्यात करायची असली, तर इतर देशांतील अनुभवी निर्यातदार…

विदेशात वस्तूंची निर्यात करायची असली, तर इतर देशांतील अनुभवी निर्यातदार विविध देशांचा दौरा करतात. याउलट भारताचे मंत्री विदेशांत भटकायचे संधी साधतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले