व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि धर्मासंबंधीच्या सर्व प्रश्नांकडे मानसिक आणि बौद्धिक नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीने पहायला शिका, तरच कार्यकारणभाव आणि उपाय लक्षात येतील आणि यश मिळेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही. तसे आध्यात्मिक बळाशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य ! यासाठी साधना करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?