हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संत आणि साधक यांचे महत्व

व्यवहारात स्वार्थ असतो, तर अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग असतो. यामुळे व्यवहारातील राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यापेक्षा संत आणि साधक हिंदु राष्ट्राची स्थापना करून खर्‍या अर्थाने समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे हित करू शकतात. – डॉ. आठवले (२६.५.२०१४)

Leave a Comment