हिंदूंनो, १००० वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी क्षात्रवृत्ती निर्माण करा ! : भारतातील हिंदूंमधील क्षात्रवृत्तीच्या अभावामुळे त्यांनी सुमारे १००० वर्षे पारतंत्र्य भोगले. प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि स्वातंत्र्यानंतर देशद्रोही अन् धर्मद्रोही राजकीय पक्ष यांच्या पारतंत्र्यात राहिलेल्या हिंदूंना आता केवळ धर्मशिक्षण आणि धर्मक्रांतीच वाचवू शकेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !
हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही...
मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !
हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?