कुटुंबात सर्वपुत्रसमभाव नसतांना राष्ट्रात मात्र सर्वधर्मसमभाव अशी घोषणा करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही !

कुटुंबातील ४ मुलांपैकी सगळ्यात सक्षम मुलाला वडील त्यांचा व्यवसाय चालवण्यास देतात. ते सर्वपुत्रसमभाव म्हणून इतर मुलांनाही चालवायला देत नाहीत. असे असतांना राष्ट्राचा कारभार मात्र सर्व राजकीय पक्ष आरक्षण ठेवून सर्वांच्या हातात देतात आणि सर्वधर्मसमभाव म्हणत केवळ अल्पसंख्यांकांना अधिक साहाय्य करतात; म्हणूनच देशाचे दिवाळे निघाले आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले