प्राधान्य न कळणारे धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी !

लव्ह जिहाद, महिलांची असुरक्षितता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी, जिहादींची आक्रमणे, गंगाप्रदूषण इत्यादी अनेक ज्वलंत प्रश्‍न देशापुढे उभे असतांना बुद्धीप्रामाण्यवादी स्त्रियांनी शनीदेवाच्या चौथर्‍यावर चढणे इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले