खामगाव येथे महेश नवमीनिमित्त ‘धार्मिक कृतींमागील शास्त्र’ या प्रवचनाचे आयोजन !

१९ जून या दिवशी महेश नवमीनिमित्त येथील माहेश्‍वरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्येे सनातनच्या साधकांना ‘हिंदु धर्मातील विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र आणि जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

श्रीलंकेतील ‘नुवारा एलिया’ या शहरातील राम-रावण युद्धाचे साक्षीदार असलेले ‘रामबोडा’ आणि ‘रावणबोडा’ पर्वत अन् एका संतांनी स्थापन केलेला ‘गायत्रीपीठ’ आश्रम !

‘नुवारा एलिया’ या शहराजवळ अशोक वाटिका, रावण गुहा, रावण धबधबा, हनुमंताच्या पावलाची खूण, रावणपुत्र मेघनादाचे तपश्चर्या स्थान, राम-रावण युद्धाशी संबंधित क्षेत्र, अशी अनेक स्थाने आहेत.

श्रीलंकेत सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानी झालेला अविस्मरणीय दौरा !

रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे.

स्त्रियांनो, पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना अन् धर्माचरण करून खर्‍या अर्थाने वटपौर्णिमा साजरी करा !

ज्येष्ठ मासात येणारी पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. ‘पती-पत्नीतील स्नेहसंबंध दृढ करून जिवांना आत्मज्ञान प्राप्त करून देणे’, हाच वटपौर्णिमा व्रताचा उद्देश आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाची तीन दिवस उपासना केली अन् त्यानंतर यमदेवालाही भक्तीने संतुष्ट करून पतीचे प्राण परत मिळवले.

सीतामाता आणि हनुमंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अन् केवळ दर्शनाने भाव जागृत करणारी श्रीलंकेतील अशोक वाटिका !

रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. युगानुयुगे या ठिकाणी हिंदु संस्कृतीच होती.

मुलांनो, आतापासूनच स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून ‘व्यक्तीमत्त्व विकास’ साधा आणि गुणसंपन्न होऊन आनंदी जीवनाचीही प्रचीती घ्या !

स्वभावदोष-निर्र्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण येऊन स्वतःमध्ये गुणांचा विकास होतो; म्हणून जीवन सुखी अन् आदर्श बनते.

आदर्श नागरिक घडवण्यास अपयशी ठरलेली निधर्मी शिक्षणप्रणाली पालटून गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक !

सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांमध्ये ही शाळा नकोशी वाटण्याची भावना निर्माण होत आहे.

ज्यांची संस्कृती, विचारसरणी, इतिहास भिन्न आहे, जे एकमेकांचे वैरी आहेत, अशा लोकांच्या समुदायांना आपण राष्ट्र म्हणू शकत नसणे

‘हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र आहे आणि हिंदूच त्याचे मालक आहेत. ही गोेष्ट सत्य आहे; पण या सत्याला व्यवहारात स्थान मिळवून देण्याचे दायित्वही आपल्याच शिरावर नाही काय ?

सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी व्यवस्थापकीय संचालक

सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते, असे प्रतिपादन पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेला खडतर प्रवास

गुरुकृपेने कापराच्या झाडांच्या शोधात सुमात्रा बेटावरील गावांत ४ दिवसांचा प्रवास करून आम्ही तेथील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रवासाच्या वेळी आलेले अनुभव, अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.