सम्राट विक्रमादित्याने अयोध्या येथे स्थापन केलेल्या प्रभु श्रीरामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन !
सम्राट विक्रमादित्याने अत्यंत तळमळीने आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून श्रीरामजन्मभूमी शोधून काढली अन् नंतर तेथे विधीवत् राममंदिर उभारले.
सम्राट विक्रमादित्याने अत्यंत तळमळीने आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून श्रीरामजन्मभूमी शोधून काढली अन् नंतर तेथे विधीवत् राममंदिर उभारले.
सप्त मोक्षदायिनी पुण्य नगरींमध्ये आधी नाव घेतली जाणारी नगरी म्हणजे अयोध्या ! भारताची प्राचीन सनातन संस्कृती काही सहस्र वर्षे बहरत गेली, वृद्धींगत होत गेली.
अयोध्या नगरीत आणि परिसरात प्रभु श्रीरामाशी निगडित स्मृती जपलेली १५० हून तीर्थस्थाने आहेत.
रामायणाचा काळ हा त्रेतायुगातील म्हणजे लक्षावधी वर्षांपूर्वीचा आहे. त्यातून हिंदु संस्कृतीची महानता, प्राचीनता यांचाही प्रत्यय येतो.
तलैमन्नार येथील शेवटच्या टोकापासून २ कि.मी. चालत गेल्यावर रामसेतूचे दर्शन होते. रामसेतु वरून पाहिल्यास १६ लहान द्विपे एकत्र असल्याप्रमाणे (द्वीपसमुहासारखे) दिसते.
‘नुवारा एलिया’ या शहराजवळ अशोक वाटिका, रावण गुहा, रावण धबधबा, हनुमंताच्या पावलाची खूण, रावणपुत्र मेघनादाचे तपश्चर्या स्थान, राम-रावण युद्धाशी संबंधित क्षेत्र, अशी अनेक स्थाने आहेत.
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे.
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. युगानुयुगे या ठिकाणी हिंदु संस्कृतीच होती.
ऋषी-मुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही.
प्रभु श्रीरामचंद्रांनी वनवासात अनंत लीला केल्या. त्या काळात श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !