आदर्श नागरिक घडवण्यास अपयशी ठरलेली निधर्मी शिक्षणप्रणाली पालटून गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक !
सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांमध्ये ही शाळा नकोशी वाटण्याची भावना निर्माण होत आहे.
सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांमध्ये ही शाळा नकोशी वाटण्याची भावना निर्माण होत आहे.
‘हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र आहे आणि हिंदूच त्याचे मालक आहेत. ही गोेष्ट सत्य आहे; पण या सत्याला व्यवहारात स्थान मिळवून देण्याचे दायित्वही आपल्याच शिरावर नाही काय ?
सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते, असे प्रतिपादन पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.
गुरुकृपेने कापराच्या झाडांच्या शोधात सुमात्रा बेटावरील गावांत ४ दिवसांचा प्रवास करून आम्ही तेथील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रवासाच्या वेळी आलेले अनुभव, अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
सेवाकेंद्राचे बांधकाम झाल्यानंतर साधक येथे निवास करू लागले. तेव्हापासून त्या झाडांकडे पाहिल्यावर ‘ती आनंदात आहेत’, असे वाटते.
वर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-चित्रकाराने न्यायदेवतेचे भारतीय रूपातील चित्र रेखाटले होते.
बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले.
नामजप मनापासून केल्यानंतर ‘भक्ती’ वाढेल, असे मार्गदर्शन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ३१ मे या दिवशी येथील कृष्णा सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या शिबिरात केली.
६ जून या दिवशी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सनातन संस्थेच्या आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याविषयी एक विशेष सत्र झाले.
अधिवक्ता प्रशांत गोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ करतांना विष्णुस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून केला. त्यांच्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ‘‘सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप आहे. या वैकुंठाची अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे…