‘दक्षिण कैलास’ म्हटले जाणारे श्रीलंकेतील तिरुकोनेश्‍वरम् मंदिर !

‘कोनेश्वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्वरम् मंदिर’ असेही म्हणतात.

रामायणकाळाचा इतिहास लाभलेले आणि सध्या बौद्धांच्या प्रभावाखाली असलेले कदरगामा (श्रीलंका) येथील कार्तिकेय स्वामींचे जागृत मंदिर !

त्रेतायुगात श्रीराम-रावण युद्ध जेव्हा शेवटच्या टप्प्यात येते, तेव्हा इंद्रदेव कार्तिकेयांना आवाहन करतो, ‘‘आता युद्ध अंतिम टप्प्यात आलेले आहे. प्रभु श्रीरामाला युद्ध पूर्ण करण्यासाठी तुमचे साहाय्य लागणार आहे. श्रीराम दुर्गादेवीची पूजा करील, तोपर्यंत तुम्ही सेनेचे अधिपत्य करा.’’

अभूतपूर्व आध्यात्मिक संशोधनाचे कार्य !

हिंदु आहार, वेशभूषा, धार्मिक कृती, यज्ञ, नामजप, मुद्रा आणि न्यास आदींचा व्यक्ती व वातावरण यांवर होणार्‍या चांगल्या परिणामांविषयी १,००० हून अधिक विषयांवर युनिव्हर्सल थर्मो स्कॅनिंग, पॉलीकाँट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी आदींद्वारे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले आहे.

सोलापूर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘साधनावृद्धी शिबिरा’चे आयोजन

सौ. राजश्री तिवारी यांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व’ हा विषय मांडला. शिबीर साडेचार घंटे होऊनही वाचक उठण्यास सिद्ध नव्हते.

गोमूत्रामुळे कर्करोग बरा होऊ शकतो ! – गुजरातमधील संशोधकांचा दावा

गोमूत्रामुळे तोंड, यकृत, मूत्रपिंड, त्वचा आणि स्तन यांना झालेला कर्करोग बरा होऊ शकतो, असा दावा येथील जुनागड कृषी विद्यापिठाच्या संशोधकांनी केला आहे.

विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

म्हापसा येथे २४ ते ३० जून कालावधीत पार पडलेल्या विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सामाजिक कर्तव्य म्हणून सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेल्या वैद्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली.

सीतामातेच्या वास्तव्याने पावन झालेले श्रीलंकेतील ‘सीता कोटुवा’ हे स्थान !

रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत.

श्रीलंकेतील एल्ला शहरातील ‘रावण धबधबा’ आणि ‘रावण गुहा’ !

एल्ला या शहरापासून २ कि.मी. अंतरावर ‘रावणा फॉल्स’ नावाचा एक धबधबा आहे. त्याला येथील लोक ‘रावणा फॉल्स’ असे म्हणतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यातून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामधून पुष्कळ प्रमाणात सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.