आर्यभट्ट यांनी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा व्यास मोजला !

गुजरातमधील समुद्राच्या किनार्‍यावरील वेरावळ येथे असलेले सोमनाथ मंदिर हे हिंदूंसाठी सर्वांत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. अनेक परकीय आक्रमणकर्त्यांनी वारंवार उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची अनेक वेळा पुनर्बांधणी केली गेली. सोमनाथ मंदिराच्या परिसरात ‘बाणस्तंभ’ नावाची एक वास्तू आहे. या स्तंभाभोवती अनेक रहस्ये आहेत.

गुरु-शिष्य नात्यातील वीण घट्ट करणारा कृतज्ञताभाव !

माझ्यातील कर्तेपणा, अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी अहंच्या पैलूंमुळे माझा देवाण-घेवाण हिशोब वाढत रहायचा. त्यामुळे मी भवसागरातील सुख-दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतो. माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी भेट झाल्यावर हे गणित हळूहळू सुटू लागले. त्यांच्यामुळे मला ठाऊक नसलेल्या ‘कृतज्ञता’या शब्दातील भाव हळूहळू उलगडत गेले.

पाण्याची शक्ती आणि सकारात्मकता

पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. पाणी पितांना ज्या प्रकारचे स्वतःचे विचार असतात त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने स्वतःवर होतो..

गोव्याचा वैभवशाली इतिहास !

भगवान श्रीविष्णूचा सहावा अवतार श्री परशुराम याने समुद्र हटवून कोकणची भूमी निर्माण केली. ‘गोमंतक’ किंवा ‘गोवा राष्ट्र’ हे त्याच्या ७ विभागांपैकी एक आहे.

युरोपमधील प्रगत संस्कृती आणि साहित्य यांच्यावर भारतीय विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रभाव ! – कॅरोलिन हेगेन, जर्मन विचारवंत

अल्बर्ट आईनस्टाईन, आर्थर शोपेनहॉयर, हर्मन हेसे, जोहान गोएथी किंवा फ्रेडरिक हेगल अशा बहुतेक अशा जर्मन विचारवंतांनी कधीही भारत पाहिला नव्हता. तरीही ते या देशाविषयी बरेच काही शिकले.

हिंदु संस्कृतीशी साम्य असलेल्या विश्‍वातील प्राचीन संस्कृती

भारताला जाणून घेतल्यावर पाश्‍चात्त्य समाज आणि धर्म यांचे सर्व मापदंड ढासळू लागतात. खरेतर भारतीय संस्कृती युनान, रोम, मिस्र, सुमेर आणि चीन यांच्या संस्कृतींपेक्षाही प्राचीन आहे.

अयोध्येमध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले प्रभु श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीमातेचे आशीर्वाद !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी २ ऑगस्ट या दिवशी श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच ३ ऑगस्टला बालकरूपातील श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अयोध्या दौर्‍याच्या संदर्भाने घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि मिळालेले ईश्‍वरी संकेत !

‘श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३१.७.२०२० या दिवशी अयोध्येला जावे. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या वतीने श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान द्यावे’, अशी आज्ञा सप्तर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून केली होती.

‘आरनमुळा कण्णाडी’ म्हणजे ‘देवाच्या मुखदर्शनासाठी बनवलेला वैशिष्ट्यपूर्ण आरसा’ !

देवळांमध्ये देवतेचे पूजन करतांनाच्या उपचारांपैकी ‘दर्पण’ या उपचारात देवतेला आरसा दाखवतात किंवा आरशातून सूर्याचे किरण देवतेकडे परावर्तित करतात. यासाठी केरळमध्ये धातूपासून बनवलेले वैशिष्ट्यपूर्ण आरसे वापरण्याची परंपरा आहे.

चीनवरील भारतीय संस्कृतीचा प्रभाव

चीनचे इतिहासकार, पंडित, विद्वान काही राजकारणीसुद्धा ‘हिंदुस्थान हा चीनचा गुरु’ असल्याचे मान्य करतात. वर्ष १९६२ पर्यंत चीन-भारत मैत्री अखंड होती.