‘आसुरी प्रवृत्तींनी सनातनच्या साधकांना त्रास देणे’, हे सनातन संस्थेचे कार्य वृद्धींगत होत असल्याचे द्योतक !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने सनातनचे साधक ‘विश्वातील दुष्प्रवृत्तींचा नाश करून धर्मराज्य (ईश्वरी राज्य) स्थापन करणे आणि विश्वात शांती निर्माण करणे’, यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. सनातनच्या साधकांचे प्रयत्न आणि साधनेमुळे जागृत होणारे त्यांच्यातील चैतन्य यांमुळे समाजातील दुष्प्रवृत्तींना त्रास होत आहे. त्यामुळे आसुरी प्रवृत्ती सनातनच्या साधकांना त्रास देऊन ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्यांच्या … Read more