चैतन्याने भारित झालेली संघटनाच प्रभावी कार्य करू शकणे !

‘भुशाची संघटित शक्ती म्हणजे लाकूड ! रेतीचे कण संघटित होऊन दगड बनतो. ही जी संघटित करण्याची शक्ती आहे, ते चैतन्यच आहे. अशा चैतन्याने भारित झालेली संघटनाच प्रभावी कार्य करू शकते. केवळ निष्क्रीय लोकांची संघटना कुठल्या कामाची ?’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१६)

स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्हाला तुमचा अभिमान आहे ! आम्हीही संकटांपुढे हार…

स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्हाला तुमचा अभिमान आहे ! आम्हीही संकटांपुढे हार न मानता शेवटपर्यंत झुंजतच राहू !! देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान क्रांतीकार्य करण्यासह अंदमानातील कारागृहात असतांना हिंदु बंदीवानांवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध तुम्ही दिलेला लढा, अतोनात शारीरिक आणि मानसिक यातना सोसूनही देशासाठी मृत्यूसमोर हार न पत्करण्याचा केलेला दृढ निर्धार, अंदमानातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हिंदूंच्या शुद्धीकरणाची आणि संघटनाची केलेली खटपट, … Read more

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७५ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.११.२०१६)

प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती !

प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती ! तमिळनाडू येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ५० सहस्रांपेक्षा अधिक लोक भोजन भंडार्‍यासाठी आले होते. त्यासाठी किमान ७० ते ८० लक्ष रुपये व्यय आला होता; परंतु पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी … Read more

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता !

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता ! १. संत किंवा मठाधीश यांना चांगले उत्तराधिकारी न मिळणे आणि बहुतांश संतांकडे किंवा मठांमध्ये संपत्तीच्या लालसेमुळे वेतनधारी साहाय्यकांमध्ये संघर्ष चालू असणे : मी धर्मप्रसारानिमित्त अनेक संत आणि मठाधीश यांना भेटतो. तेव्हा ते सर्व जण सांगतात, तुमचे साधक आम्हाला सेवेसाठी द्या. आम्ही चांगले … Read more

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद !

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद ! १. ऋषींनी सांगितलेले सनातन धर्माचे (हिंदु धर्माचे) भविष्य, जे पुढे इतिहास झाले ! अ. वेद, चारही युगांविषयी, तसेच वाल्मीकिऋषींनी लिहिलेले रामायण असो, महर्षि व्यासांनी लिहिलेले महाभारत असो किंवा वर्तमानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०२३ या वर्षी येऊ घातलेल्या हिंदु … Read more

केवळ ख-या संतांमुळेच आज मानव जिवंत आहे, हे लक्षात घ्या !

केवळ खर्‍या संतांमुळेच आज मानव जिवंत आहे, हे लक्षात घ्या ! : खरे संत सूक्ष्मातील अदृष्य वाईट शक्तींना त्यांच्या संकल्पाने किंवा केवळ अस्तित्वाने हरवून पृथ्वीवरील मनुष्य देहधारी असुरांची मूळ शक्ती नष्ट करतात. त्यामुळेच त्यांना हरवणे सात्त्विक धर्मयोद्ध्यांना शक्य होते. हे कळत नसल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना वाटते, एवढा मोठा आपत्काळ असूनही संत काही करत का नाहीत ? … Read more

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे…

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. कर्मफलाकडे ज्ञानयोगानुसार साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचे विचार करत नाहीत; म्हणून मी नेहमी आनंदात असतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या…

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक…

इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नसण्याची कारणे : बौद्ध, जैन, ईसाई, इस्लाम इत्यादी धर्मांचे (खरे तर संप्रदायांचे) संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. धर्म इतका अथांग आहे की, कोणी एक त्याची स्थापना करू शकत नाही. २. धर्मात कालमहात्म्यानुसार जो पालट होतो, तो सांगायला … Read more