व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे,…
व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे, हेही व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांच्या लक्षात येत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे, हेही व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांच्या लक्षात येत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी, तर कुठे हे विश्वची माझे घर, असे म्हणणारे व्यापक दृष्टीचे संत ज्ञानेश्वर ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे आणि हिंदु राष्ट्रच रामराज्य असेल ! : सर्वधर्मसमभाव, बुद्धीप्रामाण्यवाद इत्यादी विचारसरणींची सर्वपक्षीय सरकारे शाळेत साधना न शिकवता भाषा गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नसलेले विषय शिकवतात. पुढे परिणामस्वरूप भ्रष्टाचार, व्यसने, गुंडगिरी, बलात्कार इत्यादी वाढल्यावर सरकारे त्यांवर वरवरचे उपाय करण्याचा हास्यास्पद प्रयत्न … Read more
चांगल्या काम करणार्याचे सरकार कौतुक करते, तसे वाईट काम करणार्याला कडक शिक्षा का करत नाही ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे सर्व राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे विश्वची माझे घर । म्हणणारे संत ज्ञानेश्वर ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कलियुगातील सध्याच्या काळात जनता रज-तमप्रधान असल्यामुळे ती निवडून देणारे लोकप्रतिनिधीही रज-तमप्रधान आहेत. त्यामुळे देश परमावधीच्या अधोगतीला गेला आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभमेळे इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना पैसे देऊनही किती उपस्थिती असते ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कलियुगापूर्वीच्या युगांत राजांना ऋषी-मुनी मार्गदर्शन करायचे. आता मला अनेक ऋषी-मुनी नाडीपट्ट्यांद्वारे मागर्दर्शन करत आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
एका कुटुंबाची काळजी घेता न येणारे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची काळजी कधी घेतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतियांच्या मनात राष्ट्राभिमान निर्माण करू न शकणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते हिंदु राष्ट्राची स्थापना किती अपरिहार्य आहे, हे सिद्ध करतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले