व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे,…

व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे, हेही व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांच्या लक्षात येत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी,…

कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी, तर कुठे हे विश्‍वची माझे घर, असे म्हणणारे व्यापक दृष्टीचे संत ज्ञानेश्‍वर ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे…

शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे आणि हिंदु राष्ट्रच रामराज्य असेल ! : सर्वधर्मसमभाव, बुद्धीप्रामाण्यवाद इत्यादी विचारसरणींची सर्वपक्षीय सरकारे शाळेत साधना न शिकवता भाषा गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नसलेले विषय शिकवतात. पुढे परिणामस्वरूप भ्रष्टाचार, व्यसने, गुंडगिरी, बलात्कार इत्यादी वाढल्यावर सरकारे त्यांवर वरवरचे उपाय करण्याचा हास्यास्पद प्रयत्न … Read more

कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे सर्व…

कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे सर्व राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे विश्‍वची माझे घर । म्हणणारे संत ज्ञानेश्‍वर ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कलियुगातील सध्याच्या काळात जनता रज-तमप्रधान असल्यामुळे ती निवडून देणारे लोकप्रतिनिधीही…

कलियुगातील सध्याच्या काळात जनता रज-तमप्रधान असल्यामुळे ती निवडून देणारे लोकप्रतिनिधीही रज-तमप्रधान आहेत. त्यामुळे देश परमावधीच्या अधोगतीला गेला आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभमेळे इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत…

मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभमेळे इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना पैसे देऊनही किती उपस्थिती असते ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कलियुगापूर्वीच्या युगांत राजांना ऋषी-मुनी मार्गदर्शन करायचे. आता मला अनेक ऋषी-मुनी…

कलियुगापूर्वीच्या युगांत राजांना ऋषी-मुनी मार्गदर्शन करायचे. आता मला अनेक ऋषी-मुनी नाडीपट्ट्यांद्वारे मागर्दर्शन करत आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतियांच्या मनात राष्ट्राभिमान निर्माण करू न शकणारे सर्वपक्षीय…

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतियांच्या मनात राष्ट्राभिमान निर्माण करू न शकणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते हिंदु राष्ट्राची स्थापना किती अपरिहार्य आहे, हे सिद्ध करतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले