प्रायोगिक माहिती मिळणे आणि आनंदावस्था लवकर प्राप्त होणे

अध्यात्मातील कृतीचे महत्त्व सनातन संस्थेत सप्ताह, पारायणे होत नाहीत, तर साधनेत कृती करून पुढे जाण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन सत्संग आणि साधनेचा आढावा घेणे हे नित्यनियमाने होते. पारायणातून केवळ तात्त्विक माहिती मिळते; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून अहं लवकर अल्प झाल्याने देवाविषयीच्या अनुभूती लवकर येतात. केवळ पारायण न करता साधनेची प्रत्यक्ष कृती केल्यास ईश्‍वराविषयीची प्रायोगिक … Read more

विज्ञानातील प्रयोग चुकू शकतो; पण अध्यात्मातील कोणताही प्रयोग चुकत नाही अथवा निष्फळ ठरत नाही !

अध्यात्माचे श्रेष्ठत्व आणि विज्ञानाच्या मर्यादा कलियुगामधे अनेक लोक विविध वैज्ञानिक प्रयोग करतात. ते सर्व प्रयोग यशस्वी होतातच, असे नाही. कित्येकदा विज्ञानातील प्रयोग चुकल्यामुळे त्यासाठी वापरलेले मनुष्यबळ, आर्थिक गुंतवणूक आणि वेळ अशी सर्व प्रकारची ऊर्जा प्रयोगाच्या अंती वाया जाते, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अध्यात्मात मात्र तसे होत नाही. साधकाने ईश्‍वराला संपूर्ण शरण जाऊन श्रद्धा … Read more

एखाद्या प्रसंगातील कार्यकारणभाव जाणून घेण्यापेक्षा सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत पुढे जायला हवे !

बर्‍याच वेळा साधकांना त्यांच्या भावामुळे स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर अनेक अनुभूती येत असतात. बरेच साधक संतांना याविषयी विचारतात, हे असे का घडले ? तसेच का घडले ? स्वप्नात मला जे दिसले, त्याचे कारण काय ? इत्यादी. या विचारांचा साधकांचे मन आणि त्यांची साधना यांवर परिणाम होतो. आरंभीच्या टप्प्याला एक जिज्ञासू म्हणून या अनुभूतींचे विश्‍लेषण आणि … Read more

आपत्काळात रक्षण होण्यासाठी साधकांनी हनुमंताप्रमाणे नामजप करायला हवा !

‘२१.५.२०१७ या दिवशी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘१९.५.२०१७ या दिवशी गुरूंच्या समोर झालेल्या नाडीवाचनात महर्षि म्हणाले, ‘साधकांचा नामजप अल्प पडतो.’ याचा अर्थ काय आहे ? सर्व साधक नामजप तर करतातच. आता तो हनुमंतासारखा व्हायला पाहिजे. त्रेता आणि द्वापर या युगांत हनुमंत होता; पण हनुमंताच्या रोमारोमामध्ये श्रीराम होता. हळूहळू साधकांनी तसा प्रयत्न … Read more

मना-विरुद्ध-नाम, तेच खरे काम !

‘मना’चे उलटे (खरे पहाता हेच सुलटे आहे) केले, तर ‘नाम’ होते. मनाला नामात गुंतवले तर उत्तम. तेच खरे कामास येते. नाम आहे म्हणून मनुष्य आहे. मनाकडे पहाण्याऐवजी, म्हणजेच मनाच्या विकारांना कुरवाळण्याऐवजी नामाकडे लक्ष दिले, तर देवाची कृपा झाल्याशिवाय रहाणार नाही. मन म्हणजे बाळ आणि जीव म्हणजे आई आहे. आई काळजी घेते, तसे जिवाने मनाची काळजी … Read more