परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या विधीसाठी संकल्प केल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम
हिंदु धर्मातील कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी त्या विधीसाठी यजमानांनी संकल्प करणे आवश्यक असते. संकल्प केल्यामुळे ज्या उद्देशाने तो धार्मिक विधी केला जातो, त्याला दैवी अधिष्ठान प्राप्त होऊन इच्छित फलप्राप्ती होते.