परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या विधीसाठी संकल्प केल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम

हिंदु धर्मातील कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी त्या विधीसाठी यजमानांनी संकल्प करणे आवश्यक असते. संकल्प केल्यामुळे ज्या उद्देशाने तो धार्मिक विधी केला जातो, त्याला दैवी अधिष्ठान प्राप्त होऊन इच्छित फलप्राप्ती होते.

फणसाचा हंगाम नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये फणसाच्या गर्‍यांप्रमाणे गोड सुगंध येण्यामागील शास्त्र

गंधाची उत्पत्ती हे कार्य आणि निर्मितीदर्शक क्रिया दर्शवते. प्रतिकूल काळात अनुकूलतेचे बीज उत्पन्न करणे, हे गंधाच्या निर्मितीचे कारण आहे. पृथ्वी आणि आप तत्त्वांच्या संयोगाने फणसाच्या ग-याप्रमाणे गोड गंधाची निर्मिती होते.

वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था

वयाच्या नव्वदीतही वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजींना वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ होती. ते सतत अध्ययन करत असत. वेदांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. अनेक मान-सन्मान मिळवूनही त्यांना वृथा अभिमान नव्हता. मित आहार आणि स्वावलंबन हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील घडामोडी आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने घडलेला आध्यात्मिक प्रवास !

मागील जन्मांपैकी ज्या जन्मांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, असे जन्म आणि त्यात घडलेले प्रसंग यांविषयीचे विश्‍लेषण सदर लेखात दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वर्ष २०१७ पासून चालू झालेला आणखी एक महामृत्यूयोग आणि त्यामागील शास्त्र

एप्रिल २००९ या काळात मडगाव, गोवा येथील ‘अपोलो रुग्णालया’त ते भरती होते. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी आशा सोडूनही संतांच्या आध्यात्मिक उपायांमुळे प.पू. डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळला !

विज्ञानयुगात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत ! – प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी

ज्यांना सूर्य आणि सागर यांची उपमाही अल्प पडावी, असे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, असे भावपूर्ण उद्गार भाळवणी (विटा) येथील संत प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य प.पू. दादा महाराज यांनी काढले.

चेन्नई येथील सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

मूळचे मुंबई येथील रहाणारे आणि ५० वर्षांपासून चेन्नई येथे स्थायिक झालेले सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे (वय ७५ वर्षे) श्रीकृष्णाष्टमीच्या शुभदिनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले. त्यांच्यामध्ये असलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात दिली आहेत.

सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले, ‘‘आपण जसे साधक घडवतात तसे अन्य कोणीही घडवत नाहीत. आपण साधकांना सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया यांमुळे साधक घडतो.

दैनिक सनातन प्रभातची सेवा करणा-या साधकांना प्रत्यक्ष कृतीतून घडवणारे आदर्श संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. डॉक्टर कोणतेही लिखाण वाचतांना त्यांच्या समवेत पेन असे. त्यायोगे ते मजकुरावर आवश्यकतेनुसार शुद्धलेखन, व्याकरण किंवा संकलन आदी स्तरांवरील सुधारणा, कोणता मजकूर कशासाठी संरक्षित करायचा यासंबंधीच्या खुणा, अशा विविध खुणा करायचे.