उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून सांगितलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. ‘राघवेंद्र स्वामी उडुपी मठा’चे ते व्यवस्थापक आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. ९.४.२०२३ या दिवशी श्री. जयतीर्थ यांची मी भेट घेतली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला नाथ संप्रदायाचे साहाय्य !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य जणू अवतारीच आहे. असे म्हणतात की, अवताराने कार्यासाठी जन्म घेतला की, त्याच्या त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्याचे देवतागणही जन्म घेतात. याचीच प्रचीती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या अवतारी कार्यामध्ये साधकांना येत आहे. त्यांना विविध ईश्वरी स्त्रोतांकडून या कार्यात आपणहून साहाय्य लाभत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विविध संतांनी केलेले साहाय्य

सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि त्याची अवघ्या विश्वात प्रस्थापना करण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभलेल्या कार्यात ईश्वरी कृपेने अनेक संतांनी बहुमोल वाटा उचलला किंवा त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मार्गदर्शन केले. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी हा लेख आहे.

संत आणि मान्यवर यांनी जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

पूर्वीपासूनच समाजातील संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी वैशिष्ट्ये जाणली होती. सूर्य उगवल्याचे सर्वांना सांगावे लागत नाही, ते आपोआपच कळते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाची अनुभूती सर्वांना येते !

समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते

परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत आणि साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत.

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे.

जमखंडी (कर्नाटक) येथील पू. सदानंद भस्मे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

जमखंडी (कर्नाटक) येथील पू. सदानंद भस्मे महाराज यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे दिले आहेत.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘धर्मरक्षण’ आणि ‘साधकांना घडवणे’ या अलौकिक कार्याचे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी केलेले कौतुक !

रूढी आणि परंपरा यांचे अंधानुकरण न करता त्यातील वैज्ञानिक अन् सामाजिक दृष्टीकोनांवर आपण जो भर देता, तो हितावहच आहे.

वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था

वयाच्या नव्वदीतही वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजींना वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ होती. ते सतत अध्ययन करत असत. वेदांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. अनेक मान-सन्मान मिळवूनही त्यांना वृथा अभिमान नव्हता. मित आहार आणि स्वावलंबन हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

विज्ञानयुगात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत ! – प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी

ज्यांना सूर्य आणि सागर यांची उपमाही अल्प पडावी, असे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, असे भावपूर्ण उद्गार भाळवणी (विटा) येथील संत प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य प.पू. दादा महाराज यांनी काढले.