धर्मद्रोही हिंदूंनी उद्या पुरुषांनाही बाळाला जन्म देण्याचा अधिकार असावा, या…

धर्मद्रोही हिंदूंनी उद्या पुरुषांनाही बाळाला जन्म देण्याचा अधिकार असावा, या मागणीसाठी देवाकडे मोर्चा नेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आंधळ्यापाठून चालत जावे, तसे काही हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे…

आंधळ्यापाठून चालत जावे, तसे काही हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे आंधळा खड्ड्यात पडल्यावर त्याच्या पाठून जाणारे खड्ड्यात पडतात, तसे ते हिंदू बुद्धीप्रामाण्याद्यांबरोबर अधोगतीला जात आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर…

राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही न करणा-या जन्महिंदूंना,…

साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही न करणार्‍या जन्महिंदूंना, म्हणजे ५० प्रतिशत हिंदूंना पुढे येणार्‍या आपत्काळात, म्हणजे तिसर्‍या महायुद्धाच्या काळात साहाय्य करून वाचवू नका; कारण हिंदु राष्ट्रात, म्हणजे रामराज्यात रहाण्यासाठी ते लायक नसतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पुरोगामी

विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला पुरोगामी म्हणवतात, हे लक्षात घ्या ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वर्गात गडबड करणार्‍या मुलांना शिक्षक वर्गाबाहेर घालतात. संसदेत आरडाओरडा करून…

वर्गात गडबड करणार्‍या मुलांना शिक्षक वर्गाबाहेर घालतात. संसदेत आरडाओरडा करून जनतेचे प्रतिदिन २ कोटी रुपये उधळणार्‍या खासदारांना लोकसभापती तात्काळ सभागृहाबाहेर का घालवत नाहीत ? त्यांना शिक्षकांएवढेही समजत नाही का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारत अधोगतीच्या परमावधीला जाण्यामागील कारण !

पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्विकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एका तरी राज्यकर्त्याने असे केले आहे का ? त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सर्वपक्षीय राज्यकर्ते

गाढवाला गुळाची चव काय ? ही म्हण भारतात असलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या संदर्भात सार्थ करणारे स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेले सर्वपक्षीय राज्यकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात; मात्र स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना न स्वतःला अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा आणि न जनतेलाही अध्यात्म शिकवण्याची इच्छा … Read more

आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न…

आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असता स्त्रियांच्या मंदिरातील प्रवेशावर आंदोलन करणे, म्हणजे भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत !

काही पुजारी आणि महंत निवडणुकीला उभे रहातात. देवाने आपल्याला निवडावे, याऐवजी मतदारांनी आपल्याला निवडावे, अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी देवापेक्षा त्यांचा मतदारांवर अधिक विश्‍वास असतो ! असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का ? त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून … Read more