कुठे भारतात अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येणारे विदेशी तर कुठे संत अन् अध्यात्म यांचे मूल्य न कळलेले हिंदू !
‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले