विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय

आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे.

भावी संकटकाळाची सिद्धता म्हणून स्वतःच्या घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड करा !

‘भावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते.

मुलाच्या वाढीसाठी आईचे दूध, हेच आदर्श अन्न !

मनुष्य हा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. पहिल्या ५ महिन्यांत आईचे दूध हे मुलाचे मुख्य अन्न असते, तेव्हा मेंदूची वाढ सर्वांत जास्त होते; म्हणून आईच्या दुधातील घटक असे असतात की, त्यामुळे ते दूध मेंदूची वाढ करण्यासाठी उत्कृष्ट अन्न ठरते.

डुक्करज्वर (स्वाइन फ्ल्यू) आणि आयुर्वेदीय उपचार

‘जुलै २००९ पासून डुक्करज्वर हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मासापासून महाराष्ट्रात या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. ‘

निसर्गाच्या होणार्‍या सर्वनाशाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य विचारधन

‘पर्यावरणात वनस्पती, मानव आणि पशू-पक्षी हे सजीव घटक आणि वायू, पाणी (जलाशय, नद्या इत्यादी) आणि भूमी इत्यादी निर्जीव घटक आहेत. पर्यावरणातील प्रत्येक घटकाला देवतासमान पुजणार्‍या हिंदु संस्कृतीमुळे ते लाखो वर्षे सुरक्षित होते.

नैसर्गिक आपत्तींमध्ये संघटितपणे आपत्कालीन साहाय्य कसे करावे ?

आपद्ग्रस्तांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम घटनेचेे नेमके स्वरूप आणि त्याची व्याप्ती जाणून घ्यावी, उदा. भूकंप झाल्यास तो किती तीव्रतेचा आहे ?, महापुराने किती गावांना वेढले आहे ?

नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा ?

समाजाला आपत्काळात पूर किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. अशा घटना नैसर्गिक असल्याने समाज सतर्क नसतांना अकस्मात् घडत असतात. पूर आणि भूकंप या प्रसंगांना धीराने तोंड देण्यासाठी काय करावे ?

नॉस्ट्रॅडॅमस, एडगर केस (Edgar Cayce) आणि संत यांची भविष्यवाणी

अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे, कालमहात्म्यानुसार भयानक आपत्काळ येणार आहे. मोठा विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे. यात कोट्यवधी लोक मृत्यू पावतील. जगाची अर्धी लोकसंख्या ही पुढील आपत्काळात नष्ट होणार आहे. कितीतरी शहरेच्या शहरे नष्ट होतील.