आग लागल्यास काय कराल ?

अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना अग्नीशमन प्रशिक्षणाची ओळख होईल. याविषयीचे सविस्तर विवेचन सनातनच्या अग्नीशमन प्रशिक्षण या ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावा.

हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन ( रिफ्लेक्सॉलॉजी )

आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. दिनांक ४.३.२०१७ पर्यंत या मालिकेतील १९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत.

संगीत चिकित्सेमुळे दुर्धर आजारांवर उपचार करणे शक्य !

संगीताच्या सुरांमुळे कोमा आणि कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारांवरही उपचार करण्यास साहाय्य होते. जलतरंग आणि अन्य वाद्ययंत्रांच्या माध्यमातून पुणे येथील वाद्यसाधक पं. मिलिंद तुळणकर गेल्या १३ वर्षांपासून अशा प्रकारच्या रोगांनी पीडित रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच औषधेही घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरिरात साठलेला अनावश्यक मेद (चरबी) न्यून होतो.

बद्रीनाथमध्ये उगवणार्‍या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता !

शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्‍या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी लढण्याची अद्भुत क्षमता असल्याचे आढळून आले आहे.

साबण वापरणे आरोग्याला हानीकारक

निरोगी शरिरासाठी साबण न लावणेच इष्ट होय. साबणापेक्षा डाळीचे (उदा. हरभरा डाळ किंवा मसूर डाळ यांचे) पीठ अथवा वारुळावरची किंवा चांगल्या जागेवरील चाळलेली माती वापरणे चांगले

विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन उपचार

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !
सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील उपमालिका !..

तिसर्‍या महायुद्धात होणारी हानी आणि त्यापासून वाचण्यासाठी करावयाची सिद्धता

सध्याची जागतिक परिस्थिती आणि देशादेशांतील संबंधांचा अभ्यास करून राजकीय विश्‍लेषक आणि तज्ञ मंडळींनी ‘तिसरे महायुद्ध’ होण्याची भीती व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर महायुद्ध झाल्यास त्याने होणारी संभावित हानी आणि त्यांपासून वाचण्यासाठी करावयाची सिद्धता यांचा वेध घेणारा हा लेख !