भारतियांत सत्त्वगुणी पिढी निर्माण होण्यासाठी प्रत्येक शाळेत सत्संगाच्या माध्यमातून मुलांना आध्यात्मिक शिक्षण देणे आवश्यक !
हल्लीच्या शिक्षण पद्धतीनुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ लौकिक उत्कर्षासाठीचे शिक्षण दिले जाते; पण त्यामध्ये त्यांच्या पारमार्थिक उत्कर्षासाठी काहीच शिकवले जात नाही.