‘डिसीझ एक्स’ नावाची कोरोनापेक्षा ७ पटींनी अधिक घातक महामारी येणार !

कोरोना महामारी निर्माण करण्यामागे चीनसमवेत जागतिक आरोग्य संघटनेने हातमिळवणी केली होती, असेही बोलले जाते.

पावसाळ्यात २-३ राष्ट्रे पाण्यात बुडणार ! – श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी, पिठाध्यक्ष, कोडी मठ

भारतावरील गंडांतर टळले नसून देशाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून यामध्ये २-३ राष्ट्रे पाण्यात बुडणार आहेत.

चालू वर्षीच तिसरे महायुद्ध होईल ! – भविष्यवेत्ते क्रेग हैमिल्टन पार्कर

तिसरे महायुद्ध हे रशिया-युक्रेन नव्हे, तर तैवानमुळे होईल. तैवानमध्ये एक भयानक विमान दुर्घटना होईल आणि तेच तिसर्‍या महायुद्धाचे कारण बनेल. या युद्धाचे परिणाम गंभीर असतील. चीन अनेक भागांमध्ये विखुरला जाईल.

श्री हालसिद्धनाथ देवाची भविष्यवाणी २०२२ – अठरा तर्‍हेचा मनुष्याला एक आजार होईल…

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय ! ही भाकणूक कशा स्वरूपाची असते ? हे सर्वांना कळावे, तसेच तिचा सर्वसाधारण अर्थ काय होऊ शकतो ? तो कंसामध्ये दिला आहे.

अतीवृष्टी आणि भूकंप यांमुळे हानी होण्याविषयीचे भाकीत खरे ठरले !

पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्‍वर मारटकर यांचे जुलै ते सप्टेंबर २०२२ या काळातील भविष्यकथन

बाबा वंगा यांची भविष्यवाणी : सायबेरियात जीवघेण्या विषाणूचा शोध लागेल !

अन्य एका भाकितात त्या म्हणाल्या होत्या की, वर्ष २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह परग्रहवासियांकडून (‘एलियन्स’कडून) पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर हे ‘एलियन्स’ पृथ्वीवरील लोकांवर आक्रमण करू शकतात.

महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांविषयी साधकांना जागृत करणे

गेल्या काही वर्षांपासून भारतभूमीतील संत-महात्मे, सिद्धपुरुष, ज्योतिष्यशास्त्राचे जाणकार, नाडीपट्टीवाचक आणि काही द्रष्टे यांनी ‘वर्ष २०२० ते वर्ष २०२५ हा काळ किती भयावह असणार आहे’, याचे संकेत दिले आहेत.

ईश्वरी नियोजनाप्रमाणे विश्व महायुद्ध होणार असल्याने त्याचा विचार करू नका !

‘या युद्धात कोण जिवंत रहाणार आणि कोण मृत्यूमुखी पडणार ?’, हे कुणी सांगू शकणार नाही.’

मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील ! – प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज यांची भाकणूक (भविष्यवाणी)

येत्या काळात मराठी सैनिक निधड्या छातीने लढेल, पाकिस्तानचा चौथा भाग भारतात येईल, चीन भारतावर आक्रमण करील, देशात समान नागरी कायदा येईल, अशी विविध भाकिते प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज यांनी भाकणुकीत केली.