मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था
मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप केला पाहिजे. सध्याच्या काळानुसार कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप प्रत्येकाला आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या ४ जुलै या दिवशी नागाव येथे साधना शिबिरात बोलत होत्या.