नागाव (जिल्हा कोल्हापूर) – शरिराला बंधने असतात; पण मनाला नाही. माणसाचे मन चंचल आहे. या मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप केला पाहिजे. सध्याच्या काळानुसार कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप प्रत्येकाला आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या ४ जुलै या दिवशी नागाव येथे साधना शिबिरात बोलत होत्या. आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी ३४ धर्मप्रेमी महिला उपस्थित होत्या.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था
मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !
- मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !
- कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था
- मुझफ्फरपूर (बिहार) येथे शिवजयंतीच्या उत्सवात सनातन संस्थेचा सहभाग
- देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट
- इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रा’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार