अध्यात्मप्रसार

समाजाची सात्त्विकता वाढविण्यासाठी हजारो साधक आज संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तन, मन, धन यांचा त्याग करून समाजामध्ये अध्यात्मशास्त्राचा प्रसार करत आहेत.

धर्मजागृती

`धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही.