गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर येथील ‘बी.आर्. न्यूज’ वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील ‘बी.आर्. न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीवर ‘गुरुपौर्णिमा विशेष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांचा सहभाग होता

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती !

४ जुलै या दिवशी रात्रभर आणि ५ जुलै या दिवशी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून मला मनःशांती मिळाली आणि नवचैतन्यदायी ऊर्जा प्राप्त झाली.’

संभाजीनगर, जालना, धुळे, नंदुरबार येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.

आम्लपित्त : अलीकडच्या काळातील मोठी समस्या आणि त्यावरील उपाय !

आम्लपित्ताच्या त्रासामागील कारणांचा तज्ञांच्या साहाय्याने शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपचार करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जीवनशैलीमध्ये पालट करण्याची सिद्धता हवी.

झोप कधी आणि किती घ्यावी ?

सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.

#Ayurved #आयुर्वेद : …रोगांचे मूळ आणि त्यावरील दैवीचिकित्सा

कुठलाही रोग हा शरिरातील वात, पित्त किंवा कफ यांच्या प्रमाणातील पालटामुळे होतो. त्यांचा समतोल किंवा साम्यावस्थेत ठेवून रोग टाळता येतात किंवा त्यांची तीव्रता अल्प ठेवता येते किंवा ते बरे करता येतात’, असे आयुर्वेद सांगतो.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी आलेल्या धर्माभिमान्यांना रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना आलेली अनुभूती

धर्माभिमानी श्री. किरण कुलकर्णी यांनी श्री भवानीदेवीला हात जोडल्यावर सर्व धर्माभिमानी अधिवेशनाला आलेले पाहून देवीला पुष्कळ आनंद झाल्याचे त्यांना जाणवणे आणि ‘देवीने फुलाच्या रूपाने त्याला दुजोरा दिला आहे’, असे वाटणे

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !