शरीर निरोगी रहाण्यासाठी अवेळी खाणे टाळा
झोपण्या-उठण्याच्या वेळा निश्चित नाहीत, व्यायाम नाही, नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, भाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती…
झोपण्या-उठण्याच्या वेळा निश्चित नाहीत, व्यायाम नाही, नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, भाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती…
मनाचा निश्चय असेल आणि ४ दिवस कळ सोसण्याची सिद्धता असेल, तर या लेखात दिल्याप्रमाणे आहाराच्या वेळा ४ वरून २ वर आणणे सहज शक्य आहे; परंतु…
ईश्वरप्राप्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करणार्या प्रत्येक साधकाने ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’
पावसाळ्यात, थंडीच्या दिवसांत, तसेच वसंत ऋतूमध्ये (थंडी आणि उन्हाळा यांच्या मधल्या काळामध्ये) सुंठीचे पाणी प्यायल्यास आरोग्य चांगले रहाते.
आपल्या जठरामध्ये पाचक स्राव स्रवत असतात. हे पाचक स्राव अन्ननलिकेत आले, तर पित्ताचा त्रास होतो. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढते; परंतु …
‘ताप आलेला असतांना, तसेच ‘खाल्लेले अन्न पचलेले नाही. पोटात तसेच आहे’, असे वाटत असल्यास व्यायाम करू नये. इतर वेळी मात्र स्वतःच्या क्षमतेनुसार नियमित व्यायाम करावा.’
आंबट, खारट आणि तिखट चवीचे, तसेच तेलकट पदार्थ पित्त वाढवतात. त्यामुळे वरीलप्रमाणे वातावरण असतांना असे पदार्थ खाणे टाळावे. मिरची किंवा लाल तिखट यांचा वापर अत्यल्प करावा.
३ पेक्षा जास्त वेळा आहार घेणे किंवा दिवसभर खात रहाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.