पोटदुखी आणि पाणी

पाणी आणि पोट यांचा संबंध घनिष्ठ असल्याने पाणी पिण्याच्या पद्धतींचा थेट परिणाम आपल्या पोटासंबंधित गोष्टींवर पडतो, यासाठीच पुढील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !

मनाचा निश्चय असेल आणि ४ दिवस कळ सोसण्याची सिद्धता असेल, तर या लेखात दिल्याप्रमाणे आहाराच्या वेळा ४ वरून २ वर आणणे सहज शक्य आहे; परंतु…

साधना चांगली होण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करण्याची आवश्यकता

ईश्वरप्राप्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करणार्‍या प्रत्येक साधकाने ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’

सुंठ घालून उकळेले पाणी आंबूस झाल्यास वापरू नका !

पावसाळ्यात, थंडीच्या दिवसांत, तसेच वसंत ऋतूमध्ये (थंडी आणि उन्हाळा यांच्या मधल्या काळामध्ये) सुंठीचे पाणी प्यायल्यास आरोग्य चांगले रहाते.

तिखट खात नसूनसुद्धा काही जणांना पित्ताचा त्रास का होतो ?

आपल्या जठरामध्ये पाचक स्राव स्रवत असतात. हे पाचक स्राव अन्ननलिकेत आले, तर पित्ताचा त्रास होतो. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढते; परंतु …

व्यायाम कधी करू नये ?

‘ताप आलेला असतांना, तसेच ‘खाल्लेले अन्न पचलेले नाही. पोटात तसेच आहे’, असे वाटत असल्यास व्यायाम करू नये. इतर वेळी मात्र स्वतःच्या क्षमतेनुसार नियमित व्यायाम करावा.’